मुंबईला (Mumbai) दोन वर्षात खड्डे मुक्त करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी दिलेलं आहे. तसेच मुंबईतील 100 टक्के  रस्ते कॉंक्रेटचे होणार असही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शोष खड्डे, रस्ते आणि मुंबईतील पावसाळ्याच्या पार्श्वभुमिवर महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. तसेच मुंबईत एकहा खड्डा राहणार नाही असा दिलासा एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)