Bhagwat Karad: सरकारची उत्तरे विरोधकांना पचवता न आल्याने विरोधकांचा सभात्याग- भागवत कराड

अर्थसंकल्पावर विचारलेल्या सर्व प्रश्नांची तुलनात्मक उत्तरे निर्मला सीतारामन यांनी दिली आहेत. आम्ही शेतकर्‍यांसाठी काय केले, किती रोजगार दिला या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. विरोधी पक्षांना ते पचवता आले नाही आणि ते सभागृहातून बाहेर पडले: अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

Bhagwat Karad | (Photo Credit- Twitter/ANI)

अर्थसंकल्पावर विचारलेल्या सर्व प्रश्नांची तुलनात्मक उत्तरे निर्मला सीतारामन यांनी दिली आहेत. आम्ही शेतकर्‍यांसाठी काय केले, किती रोजगार दिला या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. विरोधी पक्षांना ते पचवता आले नाही आणि ते सभागृहातून बाहेर पडले: अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement