India Terror Attack: 2018 पासून 5 वर्षांत भारतात 761 दहशतवादी हल्ले, 308 जवान शहीद, 1002 दहशतवादी ठार, गृह राज्यमंत्री नित्यानंद यांची लोकसभेत माहिती
या काळात 308 सुरक्षा जवानही शहीद झाले. यादरम्यान सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देताना 1002 दहशतवाद्यांना ठार केले.
लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) म्हणाले की, भारतात 2018 ते 2022 या पाच वर्षांत पूर्वीच्या राज्यात 761 दहशतवादी हल्ले झाले. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 174 नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, याच काळात केंद्रशासित प्रदेशात 626 चकमकींमध्ये 35 नागरिक मारले गेले. या काळात 308 सुरक्षा जवानही शहीद झाले. यादरम्यान सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देताना 1002 दहशतवाद्यांना ठार केले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement