Sanjay Raut On Sri Lanka Crisis: भारतही त्या मार्गावर, अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल - संजय राऊत

श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.

File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement