Sanjay Raut On Sri Lanka Crisis: भारतही त्या मार्गावर, अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल - संजय राऊत
श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.
भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement