HSC Exams Timetable Update: बारावीच्या 5 आणि 7 मार्चचे पेपर पुढे ढकलले; जाणून घ्या नव्या तारखा
काल संगमनेर येथे महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली
महाराष्ट्रातील 12 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महामंडळाने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे.
काल संगमनेर येथे महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली होती, या आगीत सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या प्रश्नपत्रिका मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणल्या जात असताना ट्रकला आग लागली. यामुळे भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement