Maharashtra Political Crisis: आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांच एकनाथ शिंदेना पत्र, लवकरात लवकर आसाम सोडण्याची केली विनंती
महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे. "संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहाटी हे सुरक्षित स्वर्ग नाही आहे. तसेच तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली," असे पत्रात म्हटले आहे.
Tweet
I have written a letter to
Sri #EknathShinde Minister of #Maharashtra requesting him to leave Assam along with his MLAs who are sheltering at hotel to topple the #MVAGovt .The letter has been given to one on duty police officer at Hotel Radison Blu.#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/5msACuiNwC
— Bhupen kumar Borah (@BhupenKBorah) June 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2022 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

