West Bengal Heavy Rain: मुसळधार पावसामुळे 12 जणांंचा मृत्यू, पश्चिम बंगाल येथील दुर्घटना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून शोक व्यक्त
पश्चिम बंगाल राज्यात काही तासांच्या मुसळधार पाऊस होता. या मुसळधार पावसाने 12 जणांच्या कुटुंब उदध्वस्त केले आहे. सोमवारी रात्री येथे पावसामुळे विजेचा झटका लागून 9 जणांचा मृत्यू झाला.
West Bengal Heavy Rain: पश्चिम बंगाल राज्यात काही तासांच्या मुसळधार पाऊस होता. या मुसळधार पावसाने 12 जणांच्या कुटुंब उदध्वस्त केले आहे. सोमवारी रात्री येथे पावसामुळे विजेचा झटका लागून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 लोक पूर्व बर्दवान, 2 पश्चिम मेदिनीपूर आणि 1 पुरुलिया येथील आहे..याशिवाय नादिया येथे भिंत कोसळल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, दक्षिण 24 परगणा येथे वादळात झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला. एका रात्रीत अवघ्या काही तासांत पावसाने 12 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल साइटवर लिहिले तसेच, पीडितांना दिलासा दिला आहे. (हेही वाचा- हुगळी येथे मुले खेळत असलेल्या तलावाजवळ भीषण स्फोट; एक ठार)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement