Nana Patole On BJP: भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात - नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहे की नागपुरात भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

Nana Patole On BJP: भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात - नाना पटोले
Nana Patole | (Photo Credits: twitter)

बिहारमध्ये (Bihar) सुरू असलेल्या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातही जात जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. यावर आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहे की नागपुरात भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2022 11:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).