झारखंड मध्ये बसला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू 30 पेक्षा अधिक जखमी
झारखंड (Jharkhand) येथे बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
झारखंड (Jharkhand) येथे बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.तसेच मृत व्यक्तींच्या परिवाराला प्रशासनाकडून 50,000 रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
देवघर जिल्ह्यातील कछुआबंध येथील गावाजवळ बस उलटून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. तसेच बसचालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून प्रवाशांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement