Water Cut In Mumbai:24 ते 27 मे दरम्यान मुंबईत पाणीकपात, 'या' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

महाराष्ट्रातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतही पाणीकपातीची तयारी सुरू आहे.बीएमसीने पाणीकपातीची माहिती दिली आहे.

24 मे ते 27 मे या कालावधीत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार, 24 मे ते 27 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 टक्के पाणीकपात केली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement