China मधील विमान क्रॅशनंतर भारत सर्तक, भारतातील बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय

चीनमध्ये सोमवारी 132 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमानाचा काल भीषण अपघात झाला होता.विमानाने कुनमिंग शहरापासून ग्वांगझूच्या दक्षिणेकडे उड्डाण केले आणि गुआंग्शी प्रदेशात ही घटना घडली आणि संपर्कही तुटला असे चीनच्या नागरी उड्डाण प्रशासन (CAAC) ने सांगितले

चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 चा अपघात झाल्यानंतर भारतीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमान कंपन्यांच्या बोईंग 737 ताफ्यावर अतिरिक्त पाळत ठेवली जात आहे. असे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement