T20 World Cup 2022: रोहित शर्माने पत्ते उघडले, मालिकेसाठी काय योजना आहे ते सांगितले
2007 मध्ये पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला त्यानंतर कधीही हे विजेतेपद मिळालेले नाही. क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) 23 ऑक्टोबरला टी-20 मोहिमेला सुरुवात करणार आहे. 2007 मध्ये पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला त्यानंतर कधीही हे विजेतेपद मिळालेले नाही. क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, बीसीसीआयने एक व्हिडीओ जारी केला आहे ज्यामध्ये पहिल्यांदाच विश्वचषकाचे कर्णधारपद भूषवणारा रोहित शर्मा यांने स्पर्धेतील संघाची योजना सांगत आहेत.
From leading India for the first time in ICC World Cup to the team's approach in the #T20WorldCup ! 👌 👌
💬 💬 In conversation with #TeamIndia captain @ImRo45!
Full interview 🎥 🔽https://t.co/e2mbadvCnU pic.twitter.com/fKONFhKdga
— BCCI (@BCCI) October 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2022 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

