IPL 2022, MI vs RCB: मुंबईच्या फलंदाजांचा संघर्ष सुरूच, 62 धावांवर चार खेळाडू तंबूत परत; आकाश दीपच्या षटकात ईशान किशन पाठोपाठ तिलक वर्मा रनआऊट

IPL 2022, MI vs RCB: पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा संघर्ष बेंगलोरविरुद्ध देखील सुरूच आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन, या सलामीजोडीच्या आक्रमक सुरुवातीनंतर मुंबईने अवघ्या 62 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. आकाश दीप याच्या षटकांत पहिले वैयक्तिक 26 धावांवर ईशान माघारी परतला, तर चोरटी धाव घेण्याच्या नादात तिलक वर्मा धावबाद होऊन परतला.

IPL 2022, MI vs RCB: मुंबईच्या फलंदाजांचा संघर्ष सुरूच, 62 धावांवर चार खेळाडू तंबूत परत; आकाश दीपच्या षटकात ईशान किशन पाठोपाठ तिलक वर्मा रनआऊट
आकाश दीप (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RCB: पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फलंदाजांचा संघर्ष बेंगलोरविरुद्ध देखील सुरूच आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन, या सलामीजोडीच्या आक्रमक सुरुवातीनंतर मुंबईने अवघ्या 62 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. आकाश दीप (Akash Deep) याच्या षटकांत पहिले वैयक्तिक 26 धावांवर ईशान माघारी परतला, तर चोरटी धाव घेण्याच्या नादात तिलक वर्मा धावबाद होऊन परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).