India Vs Pakistan: भारतीय गोलंदाजांची शानदार पारी, भारतासमोर 160 धावांचं आवाहन

पाकिस्तानकडून आता भारताला 159 धावांचं आवाहन देण्यात आलं आहे. भारतीय फलंदाज पहिल्या टी T20 सामन्यात काय जादू दाखवणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

हाय व्होलटेज क्रिकेट मॅच भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) सध्या सुरु आहे. भारताने टॉस (Toss) जिंकत पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानकडून आता भारताला 159 धावांचं आवाहन देण्यात आलं आहे. आता भारतीय फलंदाज पहिल्या टी T20 सामन्यात काय जादू दाखवणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement