Indian T20 New Captain: Rohit Sharma बनणार टीम इंडियाचा नवीन कर्णधार? जरा विराट कोहलीचे हे विधान पहा
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने नामिबियाविरुद्ध विश्वचषक 2021 मध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पुढील टी-20 संघाचा कर्णधार बनण्याचे मोठे संकेत दिले. विराट कोहली युएई येथे आयसीसी स्पर्धेपूर्वीच टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होण्याचे जाहीर केले होते. अशा स्थितीत विराटचा कर्णधार म्हणून हा अंतिम सामना आहे.
भारतीय टी-20 संघाचा (Indian Team) कर्णधार म्हणून विराट कोहलीने (Virat Kohli) नामिबियाविरुद्ध (Namibia) विश्वचषक 2021 मध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील टी-20 संघाचा कर्णधार बनण्याचे मोठे संकेत दिले. विराट म्हणाला, “पुढील लॉटसाठी संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. रोहित पुढे पाहत आहे आणि भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे.”
Virat: "It's time for the next lot to take the team forward. Rohit has been looking on anyway, and Indian cricket is in good hands." 🙌
— Mumbai Indians (@mipaltan) November 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2021 07:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

