‘गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं, माझ्यावर अन्यायही झाला...' विश्वविजेतपद पटकावल्यानंतर हार्दिकने व्यक्त केल्या भावना
भारतीय संघाने 14 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या भावूक झालेला दिसून आला.
भारतीय संघाने 14 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या भावूक झालेला दिसून आला. गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं. माझ्यावर अन्यायही झाला पण मी बोललो नाही. माझा दिवस येईलच याची मला खात्री होती. असं अष्टपैलू हार्दिक पंड्याने सांगितलं. हार्दिकने शेवटचं षटकात 16 धावांचा यशस्वी बचाव केला. भारताने सामना जिंकताच हार्दिकच्या अश्रूंचा बांध फुटला. सामन्यानंतर बोलताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाहा पोस्ट -
HARDIK 𝙁𝙍𝙀𝘼𝙆𝙄𝙉' PANDYA 💙
Cometh the hour. Cometh the man. #T20WorldCup #SAvIND pic.twitter.com/4gBsn1C6ot
— Mumbai Indians (@mipaltan) June 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 01:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

