Rohit Sharma On Shubman Gill Wicket: कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर नाराजी केली व्यक्त, म्हणाला...
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) थर्ड अंपायरच्या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले. रोहित शर्मा म्हणाला की, मी निराश झालो आहे, थर्ड अंपायरने आणखी रिप्ले बघायला हवे होते, निर्णय लवकर घेतला गेला. विशेषत: फिनालेमध्ये अधिक कॅमेरा अँगल असायला हवे होते. आयपीएलमध्ये 10 पेक्षा जास्त आहेत परंतु आयसीसी इव्हेंटमध्ये नाहीत.
Rohit said "I felt disappointed, third umpire should have seen more replay, decision was made quickly, especially in a final and more camera angles should have been there, in IPL, there is more than 10 but not in an ICC event". pic.twitter.com/TwLN3YfFBg
— Johns. (@CricCrazyJohns) June 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 09:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

