Ind vs Aus T20 Series 2022: मोहालीमध्ये हारल्यानंतर नागपूरमध्ये पोहोचली टीम इंडिया, चाहत्यांनी केले असे स्वागत, पहा व्हिडिओ
मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी राखून पराभव झाला.
मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी राखून पराभव झाला. 208 धावा करूनही भारतीय संघ हा सामना हरला. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू नागपुरात पोहोचले. नागपूर विमानतळावरून बाहेर पडताना चाहत्यांनी हसत हसत सर्व खेळाडूंचे स्वागत केले. काही चाहते हसत हसत त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विमानतळाबाहेर उभे असल्याचेही दिसले.
Touchdown Nagpur 📍🧡#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/Odt7nFjlTe
— BCCI (@BCCI) September 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2022 10:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

