पालघर जिल्ह्यात विराज एस.एम.एस 2 कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी केली तोडफोड
तीन चार दिवसांपासून या कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी संप पुकारला होता. त्या संदर्भात बैठक बोलावली होती. काही मुद्द्यांवर असहमती झाल्यामुळे युनियनच्या कामगारांनी तोडफोड करायला सुरवात केली.
पालघर जिल्ह्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज एस.एम.एस 2 कंपनीत काल बैठकी दरम्यान मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी तोडफोड केली आणि पोलीसांवर देखील हल्ला केला. तीन चार दिवसांपासून या कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी संप पुकारला होता. त्या संदर्भात बैठक बोलावली होती. काही मुद्द्यांवर असहमती झाल्यामुळे युनियनच्या कामगारांनी तोडफोड करायला सुरवात केली. या हल्ल्यात 15 पोलीस जखमी झाले. यावेळी संतप्त कामगारांनी पोलिसांच्या गाड्यांची, आसपासच्या गाड्यांची आणि कंपनीच्या कार्यालयची मोठया प्रमाणात तोडफोड केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement