केंद्र सरकारने भारताबाहेर लसीचा पुरवठा करण्याऐवजी महाराष्ट्रात आठवड्याला किमान 40 डोस द्यावा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राजेश टोपे यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

केंद्र सरकारने भारताबाहेर लसीचा पुरवठा करण्याऐवजी महाराष्ट्रात आठवड्याला किमान 40 डोस द्यावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी केंद्राकडे पुन्हा केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement