Maharashtra: राज्यातील नववी आणि अकरावीच्या शाळा 13 जून पासुन पुन्हा होणार सुरु

महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement