शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा; अतुल भातखळकर यांची टीका

अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे.

Atul Bhatkhalkar (Photo Credit: Twitter)

अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यातच अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशा आशयाचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement