शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा; अतुल भातखळकर यांची टीका
अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यातच अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशा आशयाचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Atul Kulkarni Visits Kashmir: अभिनेता अतुल कुलकर्णी यांचे कश्मीरमधून अवाहन; 'येथील नागरिक आणि पर्यटनास प्रोत्साहन, पाठिंबा द्या'
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement