Mumbai: मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; 50% क्षमतेसह धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी

मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. 50% क्षमतेसह दर्गा आणि सर्व समुदाय धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची त्यांनी मागणी केली आहे. हे पत्र पुढे आपत्ती व्यवस्थापन व नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement