Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आज ठाणे, रायगड, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ऐन हिवाळ्यात आता पुन्हा पावसाचे ढग दाटून आले आहेत. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. रात्रभर झालेल्या पावसानंतर आता आजही राज्यात काही ठिकाणी मेजगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement