Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आज ठाणे, रायगड, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

ऐन हिवाळ्यात आता पुन्हा पावसाचे ढग दाटून आले आहेत. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. रात्रभर झालेल्या पावसानंतर आता आजही राज्यात काही ठिकाणी मेजगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement