Maharashtra Religious Places Reopen: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली होणार

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र भक्तांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतुनाशकांचा वापर यांसारख्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement