महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आता Hello ऐवजी Vande Mataram म्हणणार, Sudhir Mungantiwar यांची घोषणा
सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची घोषणा होताच आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच ही घोषणा केली.
- Read in
- मराठी
हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नमस्कार न म्हणता वंदे मातरमने फोनवर संभाषण सुरू करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची घोषणा होताच आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच ही घोषणा केली.
Maharashtra government officials will have to say Vande Mataram instead of hello while receiving phone calls in offices: minister
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2022 09:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

