मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे छायाचित्र दिशाभूल करणारे - BMC
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यावर बीएमसीने मुंबईकरांना आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेले छायाचित्र व माहिती दिशाभूल करणारी आहे. मुंबईला शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांनी कृपया दिशाभूल करणा-या संदेशांवर विश्वास ठेवू नये व ते अग्रेषित करू नये, असे बीएमसीने सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement