Flood in Maharashtra: मराठवाडा, विदर्भा मध्ये ओला दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणं गरजेचे; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामध्ये मागील काही दिवसांत पडलेल्या पावसात मराठवाडा आणि विदर्भ मधील शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली अनेक पीक वाया गेली आहेत.

Devendra Fadnavis | PC: Twitter

मराठवाडा, विदर्भा मध्ये ओला दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणं गरजेचे आहे अशी देवेंद्र फडणवीस यांची मागणी आहे. आता आणेवारी ऐवजी सरसकट मदत मिळायला पाहिजे असं म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी शेतकर्‍यांनाही आत्महत्या न करण्याचं आवाहन केले आहे. विदर्भात सध्या कापूस, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement