Diwali Package Scheme: राज्य सरकारची दिवाळी पॅकेज योजना, शिधापत्रिकाधारकांसाठी 513 कोटी रुपयांचे वाटप
राज्य सरकारने दीड कोटी शिधापत्रिकाधारकांसाठी दिवाळी पॅकेज योजना जाहीर केली आहे. त्यासाठी एक ठराव करुन या योजनेसाठी सुमारे 513 कोटी रुपयांचे वाटप केले आहे, असे एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्य सरकारने दीड कोटी शिधापत्रिकाधारकांसाठी दिवाळी पॅकेज योजना जाहीर केली आहे. त्यासाठी एक ठराव करुन या योजनेसाठी सुमारे 513 कोटी रुपयांचे वाटप केले आहे, असे एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Maharashtra government has issued a government resolution and allocated Rs 513 crores for the Diwali package scheme for 1.5 crore ration card holders of the state.
— ANI (@ANI) October 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2022 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

