राजस्थान येथून मुंबईत 1.44 कोटी रुपयांच्या चरसची तस्करी करणाऱ्या 2 महिला आणि पुरुषांना गुन्हे शाखेकडून अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या विभागाने 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली आहे. तर आरोपींकडून 24 किलो चरस ज्याची किंमत 1.44 कोटी रुपये आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या विभागाने 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली आहे. तर आरोपींकडून 24 किलो चरस ज्याची किंमत 1.44 कोटी रुपये आहे. आरोपींकडून हे अंमली पदार्थ रस्त्याच्या मार्गाने राजस्थान येथून मुंबईत आणले जात होते. या प्रकरणी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून ते पवई येथे राहणारे आहेत.
Tweet:
Mumbai Crime Branch: Four people - 2 men, 2 women arrested for possessing 24 kg charas worth Rs 1.44 crores being brought by road, from Rajasthan to Mumbai, yesterday. All accused are Powai residents
— ANI (@ANI) October 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

