Maharashtra Floods: अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा घटनांमधील जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येईल, मुख्यमंत्री सचिवालयातून ही माहिती देण्यात आली आहे. तळीये गावात दरड कोसळल्यामुळे 35 नागरिकांचा बळी गेला आहे. बचावकार्य सुरु असून भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement