Rajya Sabha By-Poll in Maharashtra: भाजपा उमेदवार Sanjay Upadhyay यांनी अर्ज घेतला मागे; पक्षनेत्यांच्या आदेशावरून निर्णय घेतल्याची दिली माहिती
कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता 4 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. कॉंग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपा उमेदवार Sanjay Upadhyay यांनी राज्यसभा पोटनिवडणूकीमधून आपला अर्ज घेतला मागे घेतला आहे. पक्षनेत्यांच्या आदेशावरून निर्णय घेतल्याची दिली माहिती त्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement