Back to learning! Mumbai मधील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु; पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थी राहणार उपस्थित

कोरोना विषाणू लॉकडाऊननंतर आजपासून मुंबईमधील शाळांचे आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले आहेत.

Back to learning! Mumbai मधील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु; पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थी राहणार उपस्थित
School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

बीएमसीच्या (BMC) अखत्यारीतील शाळांमधील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले आहेत. शाळांनी सर्व मार्गदर्शक तत्त्वे योग्यरित्या अंमलात आणली आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान केले जाईल, असे बीएमसीने म्हटले आहे. पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2021 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).