महाराष्ट्रातील वाढत्या कोविड 19 रूग्णसंख्येवरून Aaditya Thackeray यांना नागरिकांना केले 'हे' महत्त्वाचं आवाहन

महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने आता प्रशासनाकडून चौथ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील वाढत्या कोविड 19 रूग्णसंख्येवरून Aaditya Thackeray यांना नागरिकांना केले महत्त्वाचं आवाहन केले आहे. त्यामध्ये नागरिकांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण मृत्यूचा दर  फार वाढलेला नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं, बुस्टर डोस घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement