2 Years of Maha Vikas Aghadi: कितीही संकट येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे.
महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement