2 Years of Maha Vikas Aghadi: कितीही संकट येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement