Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन केला रद्द
या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे
Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement