RBI: कोरोना काळात नियमांपलिकडे जाऊन केलेले हे उपाय उपयुक्त ठरले- शक्तिकांत दास

कोरोना माहामारीमुळे देशात आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

RBI Governor Shaktikanta Das. (Photo Credits: ANI)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने वित्तीय बाजारपेठांचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नवीन आणि अपारंपरिक पावले उचलली आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी नियमांपलिकडे जाऊन उपाय करण्यात आले होते. हे उपाय उपयुक्त ठरले आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement