Jyoti Maurya Divorce Case: एसडीएम ज्योती आणि आलोक मौर्य यांच्यातील वादाचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले, 18 ऑगस्टला होणार सुनावणी

आलोक मौर्य यांनी न्यायालयात आपली बाजू मांडत ज्योती मौर्य यांचे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

Alok Mourrya

एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यातील वादाचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले आहे. ज्योती मौर्य यांचे पती आलोकसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी विभक्त होण्यासाठी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आलोक मौर्य यांनी आपली बाजू मांडली. आलोक मौर्य यांनी न्यायालयात आपली बाजू मांडत ज्योती मौर्य यांचे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement