राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल; देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेसाठी सरकार जबाबदार
राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा भारत सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेसाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी करु शकतो. पण देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेतेमुळे अनेक मृत्यू होत आहेत. यासाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement