राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल; देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेसाठी सरकार जबाबदार

राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा भारत सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेसाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी करु शकतो. पण देशातील ऑक्सिजन आणि ICU beds च्या कमतरेतेमुळे अनेक मृत्यू होत आहेत. यासाठी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement