Farmers Protest: दिल्ली सीमेवर शेतकरी आक्रमक, सुरक्षा दल मोठ्या संख्येने तैनात

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरऐवजी बसने दिल्लीला जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारशी चर्चा अनिर्णित राहिल्यानंतर शेतकऱ्यांनी आज पुन्हा दिल्ली मोर्चाची घोषणा केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टरने शेतकरी आज सकाळी 11 वाजल्यापासून दिल्लीकडे प्रयाण करतील. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात येत आहे. त्याचवेळी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरऐवजी बसने दिल्लीला जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement