रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको- CM Uddhav Thackeray

लस घेतल्यामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

लस घेतल्यामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते, शिवाय मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. हे लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement