Delhi IAS Coaching Center Tragedy: आयएएस कोचिंग दुर्घटनेनंतर दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढली कँडल मार्च; सरकारकडे केली 'ही' मागणी

आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.

जुने राजेंद्रनगर (Old Rajinder Nagar) येथील राव आयएएस कोचिंग सेंटर (Rau's IAS Study Circle) च्या तळघरात (Basement) पाणी साचले. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement