Delhi IAS Coaching Center Tragedy: आयएएस कोचिंग दुर्घटनेनंतर दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढली कँडल मार्च; सरकारकडे केली 'ही' मागणी
आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.
जुने राजेंद्रनगर (Old Rajinder Nagar) येथील राव आयएएस कोचिंग सेंटर (Rau's IAS Study Circle) च्या तळघरात (Basement) पाणी साचले. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement
Advertisement