Jharkhand Shocker: जेवण वाढायला उशीर झाला म्हणून नवऱ्याकडून बायकोची हत्या, झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील धक्कादायक घटना

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

प्रतिकात्मक प्रतिमा (File Image)

जेवण वाढायला उशीर झाला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली आहे. ज्यात संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडच्या (Jharkhand) खुंटी (Khunti) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलामती गावात ही घटना घडली. याप्रकरणी 70 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement