Arvind Kejriwal On PM Narendra Modi: मोदींच्या लोकसभेतील भाषणावर केजरीवाल संतापले, म्हणाले- कोरोनाग्रस्तांवर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही
ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांचे हे विधान पूर्णपणे खोटे आहे. ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती पंतप्रधान संवेदनशील असतील, अशी देशाला आशा आहे. जनतेच्या दुःखावर राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही.
Tweet
प्रधानमंत्री जी का ये बयान सरासर झूठ है। देश उम्मीद करता है कि जिन लोगों ने कोरोना काल की पीड़ा को सहा, जिन लोगों ने अपनों को खोया, प्रधानमंत्री जी उनके प्रति संवेदनशील होंगे। लोगों की पीड़ा पर राजनीति करना प्रधानमंत्री जी को शोभा नहीं देता। pic.twitter.com/Dd4NsRNGCY
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2022 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

