मध्य आशियाई देशांशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हे भारताचे प्रमुख प्राधान्य आहे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मध्य आशियाई देशांशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हे भारताचे प्रमुख प्राधान्य आहे असल्यााचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

President Ram Nath Kovind. | (Photo Credits: ANI)

मध्य आशियाई देशांशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हे भारताचे प्रमुख प्राधान्य आहे असल्यााचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रविवारी तुर्कमेनिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संस्थेला भेट दिली, ते म्हणाले की मध्य आशियाई देशांशी संपर्क सुनिश्चित करणे हे भारताचे प्रमुख प्राधान्य आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement