Juhi Chawla: मुंबईत एखाद्या गटारात राहतोय असे वाटते, अभिनेत्री जुही चावलाचं मुंबईच्या स्वच्छतेवर अजब ट्वीट

आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.

मुंबईच्या स्वच्छतेवर सवाल उपस्थित करत अभिनेत्री जुही चावलाने एक सुचक ट्वीट केलं आहे. ज्यात तीने लिहलं आहे. मुंबईत राहण म्हणजे रात्रंदिवस एखाद्या गटारात राहतोय असे वाटते. पूर्वी खाड्यांच्या जवळून जाताना म्हणजे वरळी आणि वांद्रे किंवा मिठी नदीजवळून जाताना अस्वच्छ वास यायचा किंवा प्रदूषित वातावरण जाणवायचं. पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement