Juhi Chawla: मुंबईत एखाद्या गटारात राहतोय असे वाटते, अभिनेत्री जुही चावलाचं मुंबईच्या स्वच्छतेवर अजब ट्वीट
आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.
मुंबईच्या स्वच्छतेवर सवाल उपस्थित करत अभिनेत्री जुही चावलाने एक सुचक ट्वीट केलं आहे. ज्यात तीने लिहलं आहे. मुंबईत राहण म्हणजे रात्रंदिवस एखाद्या गटारात राहतोय असे वाटते. पूर्वी खाड्यांच्या जवळून जाताना म्हणजे वरळी आणि वांद्रे किंवा मिठी नदीजवळून जाताना अस्वच्छ वास यायचा किंवा प्रदूषित वातावरण जाणवायचं. पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement