Juhi Chawla: मुंबईत एखाद्या गटारात राहतोय असे वाटते, अभिनेत्री जुही चावलाचं मुंबईच्या स्वच्छतेवर अजब ट्वीट
आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.
मुंबईच्या स्वच्छतेवर सवाल उपस्थित करत अभिनेत्री जुही चावलाने एक सुचक ट्वीट केलं आहे. ज्यात तीने लिहलं आहे. मुंबईत राहण म्हणजे रात्रंदिवस एखाद्या गटारात राहतोय असे वाटते. पूर्वी खाड्यांच्या जवळून जाताना म्हणजे वरळी आणि वांद्रे किंवा मिठी नदीजवळून जाताना अस्वच्छ वास यायचा किंवा प्रदूषित वातावरण जाणवायचं. पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.
Has anyone noticed … there is a STENCH in the air in Mumbai …??? Earlier one could smell this while driving past the khaadis ( almost stagnant polluted water bodies near worli and bandra , mithi river ) now it’s all across south mumbai … that & a strange chemical polluted air
— Juhi Chawla (@iam_juhi) October 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2022 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

