शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद विमानतळावर पोहचले; आज 'या' लोकांची घेणार भेट
शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) विमानतळावर पोहोचले असून तेथील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपून काढले आहे. एवढेच नव्हे तर, परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) विमानतळावर पोहोचले असून तेथील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपून काढले आहे. एवढेच नव्हे तर, परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकाच्या नुकसानाचे आकलन करणार आहेत.महत्वाचे म्हणजे, आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा केली जात आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन वाद पेटला आहे. तसेच आज सत्तास्थापने संदर्भात काही निर्णय घेण्यात येतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
एएनआयचे ट्विट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement