मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते विद्याविहार स्टेशन यांना जोडणारा Neelkanth Nalla Bridge वाहतुकीसाठी बंद
मुंबई पोलिसांच्या ट्विटवर बदललेल्या वाहतुकीच्या मार्गाची माहिती दिली आहे. 17 जून पासून 16 नोव्हेंबर दरम्यान डागडुजीच्या कामांसाठी हा बंद ठेवण्यात आला आहे.
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने तयारी सुरू केली आहे. धोकादायक पूलांची तपासणी करून निलकांत नल्ला ब्रीज (Neelkanth Nalla Bridge) हा धोकादायक जाहीर केला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते विद्याविहार स्टेशन यांना जोडणारा हा ब्रीज 16 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
मुंबई पोलिस ट्विट
मुंबई पोलिसांच्या ट्विटवर बदललेल्या वाहतुकीच्या मार्गाची माहिती दिली आहे. 17 जून पासून 16 नोव्हेंबर दरम्यान डागडुजीच्या कामांसाठी हा बंद ठेवण्यात आला आहे.
मागील वर्षी अंधेरी येथील गोखले पूलाचा भाग कोसळल्यानंतर त्याची डागडुजी करून वर्षभरानंतरतो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement