कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दिलासा; राज्यप्रवेशासाठी RT-PCR Test ची गरज नाही

कोविड-19 लसीचे दोन्ही मात्रा घेऊन 15 दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याची गरज नाही.

COVID 19 Testing (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 लसीचे दोन्ही मात्रा घेऊन 15 दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याची गरज नाही. मात्र अशा व्यक्तीकडे ‘कोविन’ पोर्टलवरून प्राप्त झालेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement